Monday, December 14, 2015

प्रसन्नजी
कोसलाच्या लेखनकाळावेळी बाबासाहेबांच्या निधनानंतर दलित समाजात एक पोकळी निर्माण झाली होती त्यामुळे ताबडतोब कोसलासारखे सत्यकथेला आव्हान देणारे ताबडतोब काही निर्माण झाले असते असे मला वाटत नाही त्याउलट नेमाडेंचा समाज यशवंतराव चव्हाण ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठीत प्रबळ झाला होता एकीकडे पोकळी निर्माण झाली होती तर दुसरीकडे सत्ता प्रस्थापित झाली होती बाबासाहेबानंतर दलितांना दुसरा महानायक imagine करणे कल्पनेतही शक्य न्हवते ह्याउलट यशवंतरावात सर्वांना दुसरे  शिवाजी
महाराज दिसायला लागले होते त्यावेळी कुणालाही  वाटले नसेल कि पांडुरंग सांगवीकर जसा पुणे सोडून सांगवीत येतो तसे यशवंतराव दिल्ली सोडून महाराष्ट्रात येवून बसणार आहेत . सांगवीकरला मेस हाताळता आली नाही आणि यशवंत रावांना दिल्ली ! १९६५ नंतर दलित समाजाला हळू हळू बाबासाहेबांची पोकळी ओलांडून जाणे जमू लागले  नवीन 

No comments: