Friday, September 23, 2016

सन्त तुकारामांनी त्यांच्या अवघ्या वीस वर्षाच्या लेखकीय कारकिर्दीत ४००० अभंग लिहीले , म्हणजे साधारण दोन दिवसाला एक . आत्ताच्या काही तथाकथित अल्पप्रसववादी कवी व समीक्षकांनीं त्यांना केवळ ह्या एका मुद्द्यावरून मोडीत काढले असते. अल्पप्रसववाद्यांनो हा मूर्खपणा थांबवा  

No comments: