His collection of stories titled AMERIKECHE ADHYAKSHA ALE TEVHACHI GOSHT is published by NAVTA PRAKASHAN in 2011. Stories are related with emergency, Bhopal gas tragedy, an arrival of Bill Clinton, death of science and reaction of nastik, Mahatma Basweshwar, existential miracles, love story under the shadow of dalit-election politics, twin tower attack and imaginary death of poet and his last day experience.
Friday, February 13, 2015
Wednesday, February 11, 2015
आउटडेटेड नेमाडे आणि प्रतीसृष्टीय कादंबरीचा
मृत्यू
श्रीधर तिळवे
1
कलाकृतीचे वर्गीकरण
हे समीक्षेतील एक आवश्यक पाप आहे . सर्व साधारण पणे आकारानुसार (sizeनुसार ) कलाकृतींचे चार प्रकार होतात.
१ महाकृती
२ बृहदकृती
३ दीर्घकृती
४ लघुकृती
विश्वीय कालखंडात महाकाव्य, बृहद्काव्य, दीर्घकाव्य, लघुकाव्य असे
चार प्रकार उदयास आले .महाकाव्य हा महाकृतीचा विश्वीय आकार होता
रामायण आणि महाभारत ही जगातील दोन श्रेष्ठ महाकाव्ये इंडियiने दिली
सृष्टीयतेत scientific revolution नंतर गद्याचा व वास्तव आकलनाचा प्रभाव वाढत गेला. गटेनबर्गने चायनीज तंत्र अधिक विकसित करून छापील
संस्कृती आणली आणि महाकृतीत पद्याचा वापर करण्याची गरज संपली त्यातून आधुनिक
कादंबरी स्थिरावली सौंदर्य वाद आणि वास्तववाद ही तिची साहित्यिक ideology होती
ह्या आधुनिक कादंबरी विरुद्ध उभी टाकली ती
प्रतिसृष्टीय आधुनिकतावादी कादंबरी !
नवकादंबरी आणि प्रतिकादम्बरी हे त्यांचे स्वरूप होते . रणांगण ह्या विश्रiम बेडेकर ह्यांच्या कादम्बरीने नवकादंबरीची सुरवात केली असली
तरी ती परिपूर्ण नवकादंबरी नव्हती . नेमाडे ह्यांचे योगदान इथून सुरु होते . ''कोसला'' ही मराठीतील पहिली परिपूर्ण
नवकादंबरी आहे परिपूर्ण नवकादंबरी ही आधुनिक विरुद्ध उभी ठाकते. कोसला
ही
१ पुणे हे आधुनिक शहर
२ इतिहास हा ideology चा कणा
३ आधुनिक शिक्षण
४ आधुनिकतील ठोंबेपणा
५ पोलिस ही आधुनिक राज्याची
सत्ता दर्शवणारी संस्था
६ पैसे व पैसेवाला शेतकरी बाप
ह्या सर्वाविरुद्ध उभी ठाकते . scientific
rationalism ने बधीर
केलेली भावनिक संवेदनशीलता नाकारून अत्यंत उत्कट संवेदन शीलता अपनवते . पांडुरंग
बहीणीच्या मृत्यूने पिसाटून जातो कारण घरच्या लोकांची बधीरता त्याला सहन होत नाही
. हा romanticism नाही ही sensibility आहे .
पण
हा पण महत्वाचा आहे . pandurang त्या प्रश्नांचा सामना करत नाही
तो चक्क पळून गावात येतो . कृषीय आधुनिक स्वीकारतो खुंट्या वर बसतो पांडुरंग
औध्यो गिक होत
नाही . प्रतिसृष्टिय औध्योगिकतेला नाकारत तो परंपरेत दाखल होतो . घरी रग्गड पैसा असल्याने हा
देशीवाद त्याला परवडतो किंबुहना परंपरा वैगरे टिकवणे ह्या चैनी गरीबाला कुठे
परवडायच्या ?
ह्याचा जो परिणाम होण्याची
शक्यता होती तीच झाली . नेमाडे कायमचे मागे परतले . ज्या आधुनिक शिक्षण संस्थेविरुद्ध ते कोसलात
उभे ठाकले तिथेच शिकवू लागले. मात्र इथेही नेमाडे अस्सलच राहिले . ते जिथे होते ती एक आधुनिक संस्था
होती तिचे ते चाकर होते ते प्रामाणिकपणे शिकवू लागले नेमाडे ह्यांचा हा अस्सल
प्रामाणिकपणा हा त्यांच्या केवळ व्यक्तिमत्वाचाच नव्हे तर त्यांच्या साहित्याचाच
विशेष आहे. त्यांनी ओळखले कि आपण कोसलात घेतलेली उडी इथे
कामाची नाही ज्या सृष्टीय वास्तववादाविरुद्ध त्यानी स्वःता बंड केले त्या
वास्तववादाला ते जाऊन मिळाले. हे पलायन नव्हते हे भारतीय वास्तवाचे नागडे आकलन
होते . मुख्य सेनापतीनेच मशीनगन टाकून तलवार उचलल्यावर जी अवस्था होते तीच मराठी
साहित्यीकाची झाली . जो तो तलवारीने वास्तव लिहू लागला ह्याचा एक फायदा असा
झाला की मराठी साहित्यातील भुरटा वास्तववाद ,शब्दबंबाळ प्रतीमावाद आणि फोफ्सा सौंदर्य वाद जाऊन त्या जागी अस्सल
वास्तव आले . ह्या परिवर्तनात दलित साहित्याचा
वाटा अधिक असला तरी बिढार जरीला झूल ह्या तिन्ही
कादंबऱ्याचा ह्यात मोलाचा हातभार होता .
पण ह्याचा एक दुष्परिणाम असा
झाला की साहित्यात ideology महत्वाची ठरू लागली . कोण कुठल्या ideology
चा समर्थक आहे ते महत्वाचे झाले आणि लेखनाची गुणवत्ता पाहणे दुय्यम
महत्वाचे झाले ह्याचा एक दुष्परीणाम असा झाला कि मराठीत वास्तववादाचे दळण सुरु
झाले ह्या दळणाने प्रतीसृष्टीयकादम्बरीचा प्राण काढून घेतला आणि मराठी साहित्यात प्रतीसृष्टीय कादम्बरी मृत्यू पावली .
2
नेमाडे ह्यांनी
वास्तववादी कादम्बऱ्या लिहल्या खऱ्या पण त्या लिह्ण्यामागील साहित्यबाह्य कारण तेही वास्तववादाच्या
पलीकडील देणे त्यांना गरजेचे होते कारण त्यांच्या वास्तववादापेक्षा सशक्त
वास्तववाद आंबेडकरी विचारप्रणाली मधून आलेले बाबुराव बागुल आणि इतर दलित साहित्यिक सादर करत
होते . दया पवार
ह्यांच्या '' बलुत '' ह्या आत्मकथनाने तर नेमाडे
ह्यांचा वास्तववादही किती पातळ आहे ते दाखवून दिले नंतरच्या दलित आत्मकथनानी
भारतीय साहित्याचा चेहरामोहराच बदलून टाकला .
ह्या पार्श्वभूमीवर नेमाडे ह्यांना स्वत:च्या वास्तववादाची नवी ओळख निर्माण करणे गरजेचे बनले.अशावेळी आंबेडकरांच्या विचारप्रणालीला शह देणारा एकच विचारवंत नेमाडेच्या कामाला येवू शकत होता तो म्हणजे महात्मा गांधी ! देशिवादाची पहिली अस्सल मांडणी ही गांधीनी केली होती विदेशी संस्कृतीचा व वसाहतवादाचा प्रभाव रोखणे हे गांधी ह्यांचे सांस्कृतिक धोरण होते पुढे लोहिया ह्यांनी हा देशीवाद समाजवादाच्या अंगाने पुढे न्हेला जयप्रकाश नारायण ह्यांनी तो इंदिरा गांधी ह्यांना नामोहरण करण्यासाठी वापरला राजकीय पातळीवर यशस्वी झालेला हा समाजवादी देशीवाद एकाच वेळी आंबेडकरवादाला शह देत होता आणि वसाहतवादाला विरोधही करत होता. ह्यातूनच कोकाकोलाला हाकलून देणे वगैरे प्रकार झाले . त्यातूनच ब्राह्मणेतरांना देशीवाद देत देत दलितांना वेगळ्या पद्धतीने गोन्जारण्याचे धोरण अवलंबले गेले. सृष्टीयतेला आवश्यक अशी विचारप्रणाली देशीवादाच्या रूपाने नेमाडे ह्यांना मिळाली आणि १९८३-४ साली ती अधिकृतरीत्या सादर करण्यात आली . तिने आंबेडकरवादाला शह आणि मात दिलीच पण नेमाडे ह्यांचे कोसलाने निर्माण केलेले नायकत्व अबाधित राखले . माघार घेवूनही कशी सत्ता सोडायची नाही आणि नायकत्वही कसे अबाधित राखायचे हे कॉंग्रेसने समस्त क्षत्रियांना शिकवले होतेच नेमाडे ह्यांनी ही शिकवणी कला क्षेत्रात गिरवली . आश्चर्यकारक रीतीने खुद्द दलित साहित्यिक नेमाडे ह्यांची भलावण करू लागले आणि त्यांनीही साहित्यात कॉंग्रेसला सहकार्य करण्याऱ्या रिपब्लिक पार्टीचे धोरण स्वीकारले . ही irony होती पण तिने देशीवादाचा विजयरथ दलित वस्तीतही फिरवला आणि मंगेश बनसोड सारखे आमचे मित्रही नेमाडे ह्यांचे fan म्हणून मिरवू लागले. पुढे ह्या देशिवादाला हिंदू फोडणीही मिळाली. नेमाडे ह्यांचा देशीवाद हा अंतिमतः हिंदुत्व वाद्यांना मदत करणार हे लक्ष्यात येताच मी नेमाडे ह्यांच्यावर वैचारिक हल्ले करायला सुरवात केली. भा . ज . प . मधील वाजपायी आणि देशिवादातील नेमाडे ह्यांची व्यक्तिमत्वे अत्यंत उमदी आणि कारीश्मातिक असली तरी ती अंतिमतः हानिकारक आहेत . दोघेही सज्जन आहेत पण दोघेही अंतिमतः डायबेटीस देणारे आहेत साहजिकच नेमाडे ह्यांना प्रखर विरोध करणारे लेख मी १९९०- ९१ साली लिहिले आणि अभिधा सौष्ठव आणि इतरत्र ते छापूनही आले. माझे साठोत्तरीविरोधातील बंड ह्या लेखांनी अधोरेखित केले .
ह्या पार्श्वभूमीवर नेमाडे ह्यांना स्वत:च्या वास्तववादाची नवी ओळख निर्माण करणे गरजेचे बनले.अशावेळी आंबेडकरांच्या विचारप्रणालीला शह देणारा एकच विचारवंत नेमाडेच्या कामाला येवू शकत होता तो म्हणजे महात्मा गांधी ! देशिवादाची पहिली अस्सल मांडणी ही गांधीनी केली होती विदेशी संस्कृतीचा व वसाहतवादाचा प्रभाव रोखणे हे गांधी ह्यांचे सांस्कृतिक धोरण होते पुढे लोहिया ह्यांनी हा देशीवाद समाजवादाच्या अंगाने पुढे न्हेला जयप्रकाश नारायण ह्यांनी तो इंदिरा गांधी ह्यांना नामोहरण करण्यासाठी वापरला राजकीय पातळीवर यशस्वी झालेला हा समाजवादी देशीवाद एकाच वेळी आंबेडकरवादाला शह देत होता आणि वसाहतवादाला विरोधही करत होता. ह्यातूनच कोकाकोलाला हाकलून देणे वगैरे प्रकार झाले . त्यातूनच ब्राह्मणेतरांना देशीवाद देत देत दलितांना वेगळ्या पद्धतीने गोन्जारण्याचे धोरण अवलंबले गेले. सृष्टीयतेला आवश्यक अशी विचारप्रणाली देशीवादाच्या रूपाने नेमाडे ह्यांना मिळाली आणि १९८३-४ साली ती अधिकृतरीत्या सादर करण्यात आली . तिने आंबेडकरवादाला शह आणि मात दिलीच पण नेमाडे ह्यांचे कोसलाने निर्माण केलेले नायकत्व अबाधित राखले . माघार घेवूनही कशी सत्ता सोडायची नाही आणि नायकत्वही कसे अबाधित राखायचे हे कॉंग्रेसने समस्त क्षत्रियांना शिकवले होतेच नेमाडे ह्यांनी ही शिकवणी कला क्षेत्रात गिरवली . आश्चर्यकारक रीतीने खुद्द दलित साहित्यिक नेमाडे ह्यांची भलावण करू लागले आणि त्यांनीही साहित्यात कॉंग्रेसला सहकार्य करण्याऱ्या रिपब्लिक पार्टीचे धोरण स्वीकारले . ही irony होती पण तिने देशीवादाचा विजयरथ दलित वस्तीतही फिरवला आणि मंगेश बनसोड सारखे आमचे मित्रही नेमाडे ह्यांचे fan म्हणून मिरवू लागले. पुढे ह्या देशिवादाला हिंदू फोडणीही मिळाली. नेमाडे ह्यांचा देशीवाद हा अंतिमतः हिंदुत्व वाद्यांना मदत करणार हे लक्ष्यात येताच मी नेमाडे ह्यांच्यावर वैचारिक हल्ले करायला सुरवात केली. भा . ज . प . मधील वाजपायी आणि देशिवादातील नेमाडे ह्यांची व्यक्तिमत्वे अत्यंत उमदी आणि कारीश्मातिक असली तरी ती अंतिमतः हानिकारक आहेत . दोघेही सज्जन आहेत पण दोघेही अंतिमतः डायबेटीस देणारे आहेत साहजिकच नेमाडे ह्यांना प्रखर विरोध करणारे लेख मी १९९०- ९१ साली लिहिले आणि अभिधा सौष्ठव आणि इतरत्र ते छापूनही आले. माझे साठोत्तरीविरोधातील बंड ह्या लेखांनी अधोरेखित केले .
ह्याचा अर्थ नेमाडे हे ह्या
सन्मानाला अपात्र आहेत असा नाही आणि त्यामुळे कुणाला पोटदुखी व्हायची गरजही नाही. नेमाडे
ह्यांच्यामुळे देशी वास्तववादी परंपरा अधिक सशक्त झाली आणि त्यांनी पहिली परिपूर्ण
नवकादंबरी लिहली हे त्यांचे योगदान कोण नाकारणार ? ते ज्ञानपीठाला सर्वाधिक पात्र होते
ह्याबददल माझ्या
मनात कसलीही शंका नाही पण
त्यांनी घेतलेल्या माघारीमुळे देशी जादुई वास्तववादाची शक्यता कायमची गाडली
गेली हेही खरेच ! वास्तविक भारतीय परंपरा ही वास्तववादी जितकी आहे
तितकी अतिवास्तववादीही आहे पण नेमाडे ह्यांच्या वास्तववादाने कल्पनाशक्तीच मारून
टाकली आणि चक्क मराठी कविताही वास्तववादी झाली जगात वास्तववादाचे कवितेत celebration करणारी
मराठी कविता ही एक अनोखी कवितासंस्कृती आहे . आक्षेप त्यालाही नाही पण त्यामुळे
कवितेत गद्य साजरे करणारे लेखक कवी म्हणून मिरवू लागले आणि त्याने मराठी कविताही
बिघडवली त्याचे काय ? हे एक
बरेच आहे की नेमाडे हे ह्यापुढे फक्त कविताच लिहणार आहेत कदाचित त्यामुळे त्यांनी
सुरु केलेला कवितेतील पद्याचा कर्करोग बरा होईल
3
ज्यावेळी मराठीत
वास्तववादाचा गवगवा सुरु झाला होता त्यावेळी विज्ञानात मात्र वास्तव धोक्यात आले
होते सापेक्षतावादाने माणसाला दिसणारे वास्तव हे तो कोठे आहे आणि त्याची काय
गती आहे त्यावर अवलंबून आहे असे सिद्ध करून माणसाच्या इंद्रियशक्तीची हवाच काढून
घेतली डोळ्यांनी दिसणारा वेग शून्य असेल पण तो प्रत्यक्षात
लाखो मैल असू शकतो हे कळल्यावर कुठला शहाणा माणूस डोळ्यांनी दिसण्याऱ्या वास्तवावर विश्वास
ठेवेल ? नेमाड्यांनी
मुळांचा सिद्धांत मांडून भल्याभल्यांना मूर्ख बनवले आणि १९६० नंतर सापेक्ष
वास्तववादा ऐवजी निरपेक्ष वास्तववादाचा पारंपारिक पाढा सर्वांनी वाचायला सुरवात
केली आणि मग लिहायलाही ! कादंबरी हि मुळात निरपेक्ष वां आत्मकेंद्री
वास्तव सांगायलाच जन्माला आली होती त्यामुळे एकतर पारंपारिक कादंबरी स्वीकारा वा
कादंबरीला बदला असे दोनच पर्याय लेखकाकडे उरले . नेमाडेंनी संपूर्ण मराठी
साहित्याला पहिल्या पर्यायात ढकलून दिले आणि प्रतीकादम्बरीचा पर्याय रोखून धरला .
स्वामी लिह्ण्याऱ्या रणजीत देसाई ह्यांनी हेच केले होते . त्यामुळे मराठीत पारंपारिक कादंबरीचा मृत्यू झालाच नाही आणि प्रतीकादम्बरीची वाट रोखली गेली सात सक्क
त्रेचाळीस ह्या महाकृतीने प्रतीकादम्बरीची वाट शोधली होती पण त्या वाटेने फार लोक
गेलेच नाही आणि विसाव्या शतकात प्रतीकादम्बरीचा वाढ होण्याआधीच मृत्यू झाला. Sunday, February 8, 2015
SALMAN RASHDIE'S BULLSHIT
shridhar tilve
While writing on Salman Rashdie I always appreciated his writing
but criticised his shallow criticism and intellectual bias about marathi culture . Unfortunately it's still same and
on tweeter he has once again bullshited his bias about Marathi culture. I am
myself opposed Bhalchandra Nemade on intellectual ground and will do it in
future but it doesn't mean that I will tolerate MARGI nonsense . The language
of Salman Rashdie only shows his fear and intolerant attitude otherwise why he
is answering criticism of NEMADE now? Dear Rushdie, have you read Bhalchandra
Nemade? Please stop your nonsense. Indian literature needs harmonious balance
among MARGI , DESHI, POTI , JAMATI culture. NEMADE is spreading hate about
Margi and you are spreading poison about Deshi . You both are playing dirty
politics of self interest which isn't healthy for Indian literature. So go ,
penetrate and gain some balance.
Saturday, February 7, 2015
नेमाडे आणि ज्ञानपीठ
श्रीधर तिळवे- नाईक
प्रथम नेमाडे ह्यांचे
मनापासून अभिनंदन !
नेमाडे ह्यांना
ज्ञानपीठ मिळणे अटळच होते कारण तिसऱ्या नवतेतील फक्त पांच जणांना ते मिळण्याची
शक्यता होती . विजय तेंडूलकर ,
दिलीप चित्रे ,
नामदेव ढसाळ , अरुण
कोल्हटकर आणि भालचंद्र नेमाडे ह्यातील चौघांचे निधन
झाल्याने फक्त नेमाडेच उरले होते .हे पाचही जण ह्या सन्मानाला पात्र होते पण
सर्वाधिक पात्र होते भालचंद्र नेमाडे कारण नेमाडे हे फक्त कवी नव्हते तर
सर्वोत्कृष्ट कादंबरीकार होते . त्यांच्या ह्या सन्मानाने मी आनंदलो आहे आणि ह्याचे
मराठी साहित्यावर काय परिणाम होऊ शकतात ह्या विचाराने थोडा चिंतीतही झालो आहे .
पुरस्काराला सर्वस्व मानणारे एक कल्चर मराठीत अस्तित्वात आलेले आहे , त्यामुळे हा पुरस्कार
म्हणजे देशीवादाचा विजय आहे असे मानले जाऊ शकते आणि त्याचा निगेटीव परिणाम मराठी
संस्कृतीवर होऊ शकतो . त्यामुळे दिवाळी साजरी करत असताना तिच्यामुळे नेमके कोणते
फटाके भविष्यकाळात फुटू शकतात तेही पहावे लागेल
कुठलीही साहित्यिक चळवळ ही
शिम्ग्यासारखी असते ती नवतेची आग पेटवून तिच्यात परंपरा जाळते । त्यातून जे
परंपरेत चांगले असते ते तावूनसुलाखून बाहेर पडते आणि जे राख व्हायच्या लायकीचे
असते ते जळून जाते . तिसऱ्या नवतेने जी आग पेटवली त्यात नेमाडे व ढसाळ ह्यांचा
सिंहाचा वाटा होता . ह्यातील विजय तेंडूलकर व ढसाळ ह्यांना सन्मान मिळून दिवाळी
साजरी झाली फक्त नेमाडेना असे काही मिळावे असे मनापासून वाटत होते . ज्ञानपीठ
पुरस्कारामुळे हेही घडले ते बरेच झाले . शेवटी नेमाडे ह्यांचा शिमगा हा ह्या
अर्थाने दिवाळीपर्यंत पोहचला .
मी आयुष्यभर नेमाडे
ह्यांच्याविरोधात लढलो पण त्यांच्या बद्दल पूर्ण आदर बाळगून! नेमाडे हे माझे आवडते
शत्रू आहेत . त्यामुळे त्यांच्या '' टीकास्वय वर'' ह्या
ग्रंथाला खोडून काढण्यासाठी मी ''
टीका हरण '' हा ग्रंथ
लिहला हि टीका
नेमाडे ह्यांनी वाचायची तसदी घेतली असेल असे मला वाटत नाही मात्र नेमाडे ह्यांच्या
काही समर्थकांचा मी शत्रू झालो आणि देशीवाद्यांच्या काळ्या यादीत गेलो . देशीवाद्यांच्या काळ्या यादीत जाणे म्हणजे
अलिखित देशी परंपरेनुसार वाळीत टाकले जाणे ! एकाच वेळी गंभीर देशीवादी आणि उथळ
नव्वदोत्तरी लोकांचे शत्रुत्व मी पत्करल्याने दोन्ही बाजूनी माझा खून होणे अटळ
होते . तो होतानाही नेमाडे ह्यांच्यावर टीका करणे मी सोडले नाही कारण नेमाडे
ह्यांचा देशीवाद आणि वाजपायी आणि मोदी ह्यांचा हिंदुत्ववाद ह्या एकाच नाण्याच्या
दोन बाजू आहेत असे माझे स्पष्ट मत आहे . नेमाडे ह्यांना नरेंद्र मोदी सत्येवर
आल्यावर ज्ञानपीठ मिळाले हा योगायोग नसून हिंदुत्ववादी विचारप्रणाली दोन
चेहऱ्यांनी ह्या देशावर राज्य करणार असल्याचे ते संसूचन आहे .दुर्देवाने आपला ओ बी
सी वर्ग हा अजूनही सर्व गोष्टी नीट समजून घेत नाही कारण त्याला क्षत्रिय होण्याचा
हा राजमार्ग आहे असे वाटते . नेमाडे हे नीट ओळखून आहेत आणि मोदीही ! ह्याचा राजकीय
परिणाम चांगला होण्याची शक्यता मी नाकारत नाही पण तो परिणाम अल्पकालीन ठरण्याची
शक्यता अधिक आहे ऱाजा होणे कुणाला आवडत नाही? पण हे राजेपद नंतर ब्राह्मनाळणारे होणार असेल तर दीर्घकालीन युद्धात
ते महाग पडू शकते . लढाई जिंकून युद्ध हरण्याची भारतीय परंपरा आहेच
नेमाडे
ह्यांचा देशीवाद ऑउट्डेटेड झालाय हि वस्तूस्थिति . किंबुह्ना ज्ञानपीठ हा सन्मान तुम्ही
आऊटडेटेड झाल्यावरच मिळतो . अनुयायी नेहमी प्रस्थापित आणि आऊटडेटेड
गोष्टींना मिळतात त्यामुळे नेमाडे हे आता कॉन्ग्रसी गवतासारखे सर्वत्र उगवणे अटळ .
काही भूछत्राना वटवृक्षाचा दर्जा मिळणे अटळ . आणि हे सर्व देशीवादाच्या नावाने
होणे अटळ
सर्वात
वाईट गोष्ट म्हणजे खूद्द नेमाडे अजिबात देशीवादी नाहीत . जगातल्या सगळ्या चांगल्या
गोष्टींच्या ते प्रेमात असतात त्यामुळे समता पुरस्कार स्वीकारताना त्यांना
व्हितगेस्तैन आणि द्स्तैव्स्की
आठवतात .स्व ताच्या साहित्यात जागतिकीकरण साजरे करणारे नेमाडे
नंतरच्या पिढ्यांची मात्र देशीवादाच्या नावाखाली दिशाभूल करत फिरत असतात हि
दिशाभूल आता अधिक सशक्त होणे अटळ आहे . नेमाडे ह्यांना मिळालेला पुरस्कार हा
मार्गी आणि देशी ह्यांचा अजोड समन्वय करण्याऱ्या अभूतपूर्व प्रतिभावंताला मिळालेला
पुरस्कार आहे कोसला हि फक्त म्ह्हा नुभवी पंथा मुळे शक्य झालेली नसून त्यात catcher in the wry चा हि
सिंहाचा वाटा आहे अमेरिकन आणि मराठी संस्कृतीचा हा समन्वय आहे . ज्या देशीवादाची
दुहाई नेमाडे देतात तो देशीवाद किती अमेरिकन आहे ते मी चौथी नवता ह्या ग्रंथात
मांडले आहेच .'' लोकां
सांगे देशीवाद स्व ता मात्र जागतीक वादी '' असे नेमाडे ह्यांचे धोरण आहे . त्यामुळे नेमाडे
ह्यांना मिळालेला पुरस्कार हा देशीवादाच्या नावाखाली साजऱ्या करण्यात आलेल्या
जागतिक वसुधैव कुटुंबवादाला मिळालेला पुरस्कार आहे हे आपण सर्व मराठी भाषिकांनी
लक्ष्य।त घ्यावे हे उत्तम .
नेमाडे
हे लेखक म्हणून मुळीच जातीयवादी नाहीत पण विचारवंत म्ह णून ते जातीयवाद बळकट करतात
. त्यांना जातिव्यवस्थेचा उभा ब्राह्मणी अक्ष अमान्य आहे पण आडवा अक्ष मान्य आहे .
महात्मा गांधीनी
जी चूक केली तीच चूक नेमाडे इथे करतायत ह्या बाबतीत मी माझे म्हणणे ''आत्मचरित्रातले काल्पनिक
क्षण '' ह्या netamblage मध्ये सविस्तर
मांडले आहे ते पहावे . इतकेच सांगतो कि जाती व्यवस्था हि package डील
आहे . ती जेव्हा आडवा अक्ष घेवून येईल तेव्हा तिला उभे करणारे महाभाग
निर्माण होऊन ती उभा अक्ष सोबत घेवूनच येईल नेमाडे ह्यांना ह्या वयातही हे कळू नये हे आपले
दुर्देव तेव्हा ज्यांना जाती व्यवस्था मूळापासून नष्ट व्हावी असे वाटते त्यांनी
नेमाडे ह्यांच्या नादी लागू नये हे बरे . नेमाडे ह्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या
विचारातील हा धोका लक्ष्यात घेऊनच त्यांचे अभिनंदन करावे हे उत्तम.
नेमाडे
ह्यांचे पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो .
श्रीधर
तिळवे
Tuesday, February 3, 2015
REBEL AGAINST POSTMODERNISM
When I wrote a poem 'post post post' concepting my personnel rebel against postmodernism I
didn't know that similar kind of movements are taking place all
over the world. The poem appeared in first issue of neolittlemagazine 'SAUSHTHAV'(feb 1993).
After an emergence of biosignoverse new changes were taking place in India. Telenets , Internet and other
semiodities starts displacing the importence of commodities. Computer and T V
which were commodities till 1985 got trosformed into semiodity after an
emergence and spread of internet and telenets.
Postmodernism was supporting all kind of fragmentations in
the name of REBEL AGAINST EUROPEON METANARRATIVES OR REBEL AGAINST ALL KIND OF
METANARRATIVES including nativism which was promoting desi fregmentalism
to establish independent identity ( like MARATHI IDENTITY ) and
rebelling against COLONIAL METANARRATIVES assuming that so called NATIVE
CULTURE WAS DOING PERFECT JUSTICE TO ALL MEMBERS OF NATIVE CULTURE. It was
false assumption based on many misreadings about native culture.
A new rebel was necessary at that time and I was waiting for
it . Unfortunately nobody did it and I wrote an article'' CHAUTHI PARAMPARA''
to express my discontent about
post-sixty literature in India . I had written 150 NONTHINGIST POEMS (nirwastuwadi
kavita) at that time against THINGISM IN GERMAN LITERATURE which was expressing
COMMODIFICATION OF GERMAN SOCIETY WITH GREAT ACCURACY. Hindi and marathi poets
were and are following thingism consciously
or unconsciously. So nonthingism was necessary and I was unintentionally
professing it in my nonthingist poems .
We had low budget so naturally smallsize poems became obvious choice. ''post-post-post''
was one of them. Now it's available in my collection of poems titled '' KA.VI.''
Saturday, January 31, 2015
Shridhar Tilve
SCHOLARSHIP DOES'NT MEAN AN EXHIBITION OF KNOWLEDGE . IT MEANS
ENLIGHTENING ONE'S IGNORENCE BY DEBATING OR COMMUNICATING WITH SELF AND OTHERS.
MADHAVI DESAI
Shridhar
Tilve
madhvitainche
jane unpekshit .Itki agatyashil wyakti durmilh.Amche waicharik matbhed tiwra
pan te amhi kadhich amchya natyat anle nahit.Tyanche ghar he mazya gharapasun
100 pawlawar. Mahalaxmila gelo ki tyanche ghar atalh.Tainche atithya
abhootpurv.Nightana mazya aaisathi kahi na kahi denarch.Tyanche gawat asne ha
motha adhar hota.Amhi doghehi Nageshi ani Kolhapur hya donishi jodle
gelelo.Sahitya sodun bakichya goshitiwar gappa jast.tya gelya ani mazya gavache laghvipanch janu nighun gele
tyana bhavpurna shrandhanjali
GOOD BYE COMRADE
DEAR SHARAD PATIL,
It's really difficult to write
about you. Everybody is going to die but your death pinches me with pains.Very
few people thinks something original. You were one of those thinkers who
provoked me to think, sharpened my brain. THE MARATHI CULTURE IGNORED YOU TILL
YOUR DEATH AND I WAS VERY HURT BY IT.Marathi culture is no more culture of
intellectuals and idiots are teaching us the way of life.In such crucial
anti-intellectual environment your death is the death of
intelligence in loneliness of anti-traditional stance. WHO BOTHERS? DOES
ANYBODY BOTHER? I am not a comrade like you and I always oppose you but in
depth of my heart I have deep respect for you. I know your books are with me
but that expectation that any time you will come with new perspective and
compel me to rethink about everything is gone forever.DEAR SHARAD PATIL,
GOODBYE COMRADE
SHRIDHAR TILVE
Jatin Narvekar is one
of the finest photographer around me,His sense of light and an accuracy about
natural inclination of scenerio creates finest visual tuning,He discovers
beauty in nature so easily that we tend to take him casually,I wish atleast
once in life an exhibition of his photos should be organised by someone,He
deserves it,SHRIDHAR TILVE
chandrakant khot /SHRIDHAR
TILVE
WHO IS CHANDRAKANT
KHOT? The answer is not an easy task.B S Mardhekar innovated pratisrushtiya
adhuniktawadi kavita and rebelled against srushtiya adhunik kavita introduced
by MAHATMA FULE AND KESHAVSUT.5 writers carried this legacy FURTHER with more
acute touch of EXISTENTIALISM and SURREALISTIC IMAGINATION IN EXPRESSION.
SADANAND REGE,VASANT DAHAKE,ANIRUDH KULKARNI,MEGHNAD KULKARNI AND CHANDRAKANT
KHOT.REGE AND DAHAKE WERE PROFFESSORS . Naturally both have natural access to recognition but BOTH KULKARNIS and KHOT are out of
sight in literature.Till date they aren't recognised. Khot wasn't only writer
but genius kind of editor who changed the structure of presentation of Marathi
literature forever. He was the one who changed the surface of DIWALI ANK
providing visual polishness to it. His poetry was treat to imagination and
difficulty to regularity .His journey from EXISTENTIALISM to SPIRITUALISM was
obvious in Indian context. He was obsessed with imagination and sometime it
becomes his weakness.Fetal destructiveness was in his thought and spiritualism
was the only way left for him, His sensitivity was urban and margi, Naturally
so called NATIVISM kept him at distance. They just couldn't afford him.Nobody
knows is it blessing or curse. Prabably next generations will revalue his
contribution without any bias,He lived like writer and died like writer. KADAK
SALUTE TO HIS LIFESTYLE.
SHRIDHAR
TILVE
Every NAVTA produced
it's all-encompassing allcovering allspacial khichdi magazine.Modern navta
created ''SATYAKATHA'' .Native deshivadi navta created ANUSHTUBH. Posteighty
tried it in NAVYANCHI AKSHAR CHALWAL but due to shallow thinking couldn't
achieve impact. Hemant Diwate has capacity to do it for CHAUTHI navta but I
can't guarentee it right now because these kind of magazines need genuine
critique as an editor not poet or creative writer who has his own biases
SHRIDHAR
TILVE
Dear Shankar Vaidya sir,Shocked for seconds but recovered.Our relationship was complicated.I always criticised your romanticism but as a human being I always admire you. Your commitment to poetry is admirable.Our meetings in RAMA NAYAK were fabulous. Today talking about TUKARAM has become fashionable but your analysis of Tukaram is visionary. You showed that KALIKALH is the central theme of his poetry.Whenever I called SAINT RAMDAS DELL CARNEGIE of marathi culture you explore his poetic strength in front of me and elaborate it.I always hate MOROPANT but you explore his mastery on WRUTTCHAND.I was student of SAROJINI VAIDYA but yet I have some great discussions with you.After my discourse about CHAUTHI NAVTA our relationship becomes kind of difficult yet respect for you never vanished.Good bye sir
Shridhar Tilve
FROM CHILDHOOD I WAS
INCLINED TOWARDS FOUR THINGS 1SPIRITUALISM 2 HISTORY 3 POETRY 4 ASTROLOGY . MY
FAMILY IS THE PUJARI OF RAWALNATH TEMPLE SO NATURALLY SEARCHING FOR INFINITY IS
IN MY GENES .MY BOTH GRANDFATHERS WERE ASTROLOGERS AND THEY WERE TOO MUCH
ACCURATE ABOUT THEIR PREDICTIONS THEY NEVER CHARGED SINGLE PAISA FOR IT AND I
ALWAYS USED TO SURPRISE BY THEIR ACCURACY. MY FAMILY
WAS PART OF GOA'S FREEDOM STRUGGLE AND MY MATERNAL UNCLE ROHIDAS NAIK IS A
FREEDOM FIGHTER( WE STILL DEBATE ON KESHAWSUT)HE LATER GOT ELECTED AND BECAME
SARPANCH AND M L A . HE LATER BECAME leader OF MAHARASHTRAWADI GOMANTAK PARTY
MY FATHER SET UP FIRST MONTESSORY SCHOOL IN AREA WHICH IS NAMED AS SHRIDHAR
TILVE VIDYA MANDIR ALL THIS BACKGROUD CREATED INTEREST IN MY MIND ABOUT HISTORY
MY MOTHER ALWAYS SING POEMS MY FATHER LITERALLY COMPELLED ME TO WRITE POEM FOR
COMPETITION AND I BECAME POET TODAY I AM A 1 SPIRITUAL 2 HISTORIAN 3 POET 4 AND
ASROLOGICAL FUTURIST NOW WHEN I SEE THIS GRAPH I REALISE THAT ITS ALL ABOUT
UNDERSTANDING AND PRESENTING TIME .HISTORY IS ABOUT PAST ASTROLOGICAL FUTURISM
IS ABOUT FUTURE POETRY IS ABOUT PRESENT AND SPIRITUALISM IS ABOUT TRANSCENDING
TIME SEARCHING SOMETHING ETERNAL
Friday, January 30, 2015
Some critics are messing up roman script issue
with CHAUTHI NAVTA.Chauthi Navta is sociospiritual phenomenon which is
happening around us.It's not shridhar tilve's personnel issue. You can give
another name and discuss it but please discuss it.Otherwise another brand of
lyricist will take contemporary Marathi Literature in their commercial hand and
next generation GEETRAMAYAN will start to represent Marathi Poetry.The problem
with wise people is same throghout the generations.They don't realise that they
are in minority and fight on trivial issues and in long run they kill each
other.They die their own death in senseless foolishness and shallow people dance
on their cultural bodies.
SHRIDHAR TILVE
SHRIDHAR TILVE
NAMDEO DHASALH
After NAMDEO DHASAL you can't write shallow poetry of social commitment. NAMDEO compelled us to penetrate the social commitment and reinterpret the idological issues in radical ways . Here was the AMBEDKARI POET with univarsal talent who is bettering his skill and talent day by day. His vision was initiated by DALIT OF INDIA but in the end he went beyond it and enriched his poetry to global level.
Everybody knows that the exit of NAMDEO DHASALH is bound to
happen and yet when it happened it brought pain in heart. For me he was the
greatest poet of postsixty generation who changed the structure of
MARATHI POETRY forever.
After NAMDEO DHASAL you can't write shallow poetry of social commitment. NAMDEO compelled us to penetrate the social commitment and reinterpret the idological issues in radical ways . Here was the AMBEDKARI POET with univarsal talent who is bettering his skill and talent day by day. His vision was initiated by DALIT OF INDIA but in the end he went beyond it and enriched his poetry to global level.
Thursday, January 29, 2015
विसाव्या शतकातील कविता
जेव्हा सचिन केतकर ह्याने निवड दिली तेव्हा मी फ़क्त कबीर निवडला सम्पूर्ण वीसाव्या शतकात mazzya मते ग्रेट कविता निर्माण zALICH नाही। विसाव्या शतकातील सर्वच कवि फेक स्पिरिचुअल आहेत। ना ह्या लोकांना अध्यात्मिक साधना करायची होती ना निर्वाण वा मुक्तिसाठी आयुष्य पणाला लावायचे होते। मराठ्ठित तर ह्या लोकांनी चक्क वारकरी पंथ आपल्या खोट्या अध्यात्म्याच्या प्रसारासाठी वापरला। अश्या लोकांना कोण लाइक देणार ?
Tuesday, January 27, 2015
SUBJECT ISN'T DEAD
So called western philosophers are consistently imagining death of subject but unfortunately and by blessing of our asoshi SUBJECT ISN'T DEAD.It's probably greatest tragedy of whumankind .Greater than greek and shakespearan tragedy.But who bothers?Everybody is interested in SELF-promotion through academic parrotalik . Only SPIMUTATION brings the death to subject.It requires sadhna and for academic people sadhna means suicide of security.Nobody has courage to take that risk.So subject is dead only in academics. In real life subject is creating subjects and subjectation is going outside the text as well as inside the text.
So called western philosophers are consistently imagining death of subject but unfortunately and by blessing of our asoshi SUBJECT ISN'T DEAD.It's probably greatest tragedy of whumankind .Greater than greek and shakespearan tragedy.But who bothers?Everybody is interested in SELF-promotion through academic parrotalik . Only SPIMUTATION brings the death to subject.It requires sadhna and for academic people sadhna means suicide of security.Nobody has courage to take that risk.So subject is dead only in academics. In real life subject is creating subjects and subjectation is going outside the text as well as inside the text.
Monday, January 19, 2015
MY SAANNYYAS
WHEN I DECIDED TO TAKE SANAAYYAS EVERYBODY TOLD ME THAT I SHOULD FOLLOW TRADITIONAL SANNYYAS EITHER OF SHANKARACHARYA OR OF BUDDHA OR OF MAHAVIR.
MY QUESTION WAS SIMPLE.
''BEING ALL THESE RESPECTED HAD RESTED IN DEATH THOUSAND YEARS BACK HOW CAN THEY GIVE DIKSHA TO ME WHO IS ALIVE.? CAN DEAD GIVE SANNYYAS TO ALIVE? I AM TAKING SAANYYAS FOR MY ''SELF''NOT FOR ANY RELIGION OR FOR ANY ENLIGHTENED PERSON.SO I HAVE TO TAKE SAANNYYAS IN MY OWN STYLE''
THEY DON'T UNDERSTAND ME.
I CELEBRATED MY SAANNYYAS IN MY OWN WAY AND NEVER SEARCHED SHELTER OF SECURITY IN TRADITIONAL ASHRAMAS OR RELIGIOUS SETUPS.
I DID MANY THINGS IN MY LIFE AND ENJOYED THEM.I NEVER DISCUSSED MY SANNYYAASS UNNECESSARILY.I LIVE SANNASSIHOOD WITHIN COMMON MAN'S
LIFE.
WHEN I DECIDED TO TAKE SANAAYYAS EVERYBODY TOLD ME THAT I SHOULD FOLLOW TRADITIONAL SANNYYAS EITHER OF SHANKARACHARYA OR OF BUDDHA OR OF MAHAVIR.
MY QUESTION WAS SIMPLE.
''BEING ALL THESE RESPECTED HAD RESTED IN DEATH THOUSAND YEARS BACK HOW CAN THEY GIVE DIKSHA TO ME WHO IS ALIVE.? CAN DEAD GIVE SANNYYAS TO ALIVE? I AM TAKING SAANYYAS FOR MY ''SELF''NOT FOR ANY RELIGION OR FOR ANY ENLIGHTENED PERSON.SO I HAVE TO TAKE SAANNYYAS IN MY OWN STYLE''
THEY DON'T UNDERSTAND ME.
I CELEBRATED MY SAANNYYAS IN MY OWN WAY AND NEVER SEARCHED SHELTER OF SECURITY IN TRADITIONAL ASHRAMAS OR RELIGIOUS SETUPS.
I DID MANY THINGS IN MY LIFE AND ENJOYED THEM.I NEVER DISCUSSED MY SANNYYAASS UNNECESSARILY.I LIVE SANNASSIHOOD WITHIN COMMON MAN'S
LIFE.
Sunday, January 18, 2015
WHAT SHOULD BUDHHA DO IN CONTEMPORARY ERA?
NOTHING. RETURN TO HIS COMMON MAN STYLE AND LIVE NORMAL LIFE? Why should he discuss his inner flowering of zero? People will create another religion which will only add another style of religious exploitation.SO IF YOU ARE BUDHHA JUST BE COMMON MAN . BY COMMONMANNING YOUR BODY YOU AVOID FUTURE EXPLOITATION. TIMELESSNESS DOESN'T MEAN CARELESSNESS .
NOTHING. RETURN TO HIS COMMON MAN STYLE AND LIVE NORMAL LIFE? Why should he discuss his inner flowering of zero? People will create another religion which will only add another style of religious exploitation.SO IF YOU ARE BUDHHA JUST BE COMMON MAN . BY COMMONMANNING YOUR BODY YOU AVOID FUTURE EXPLOITATION. TIMELESSNESS DOESN'T MEAN CARELESSNESS .
SPIMUTATION
Nobody believes you when it happens to you especially people around you.It becomes difficult to them because just before spimutation you were the guy who was just like them.How can a stupid man just like us get spimutation? Their reaction: DEFINITELY LYING. Natural reaction and obvious also.Does it make difference? NO! You just smile in your nothingness.
Saturday, January 17, 2015
THE YEAR OF BODY
2014 was the year of body for me.Operation,severe illness,physical attack and miracles chased me throughout this year. As my one hand was completly dislocated and other injured I lost the ability to write and in due course couldn't fulfill my column assignments in PRAHAR AND DIVYA MARATHI.SPIRITUALLY it was best.Something happened for which I was waiting . It was an unexpected turn.SHRIDHAR TILVE IS NO MORE SHRIDHAR TILVE NOW. THE MAN HAS GONE FOREVER.
2014 was the year of body for me.Operation,severe illness,physical attack and miracles chased me throughout this year. As my one hand was completly dislocated and other injured I lost the ability to write and in due course couldn't fulfill my column assignments in PRAHAR AND DIVYA MARATHI.SPIRITUALLY it was best.Something happened for which I was waiting . It was an unexpected turn.SHRIDHAR TILVE IS NO MORE SHRIDHAR TILVE NOW. THE MAN HAS GONE FOREVER.
Thursday, August 1, 2013
TEXTBOOKS ARE DEAD
One size doesn't fit for every-body. But in pratisrushtiy age it was unavoidable, closed, blackinked,
annual event. But in chinhasrushtiy age BLACK IS NOT ONLY ONE. Digitality has changed everything and it's now time to try for open,multicolour,weekly,different texts for different student digichanism.Every student should have his/her own weekly textbook for each subject.It's the time for educational revolution.
SHRIDHAR TILVE
One size doesn't fit for every-body. But in pratisrushtiy age it was unavoidable, closed, blackinked,
annual event. But in chinhasrushtiy age BLACK IS NOT ONLY ONE. Digitality has changed everything and it's now time to try for open,multicolour,weekly,different texts for different student digichanism.Every student should have his/her own weekly textbook for each subject.It's the time for educational revolution.
SHRIDHAR TILVE
Saturday, July 6, 2013
COUNTING OF POEMS
COUNTING OF POEMS
The counting and classifying of poems is always a difficult task.Recently I did this job and found that I have written more than 4000 poems.I always thought that the number must be around 1000.
In marathi this number is crime because marathi critics find it difficult to read all those poems.Right now there are no readers for this genre and writing poetry has become thankless creative job. Nobody bothers about it and in return I also didn't bother about MARATHI NOBOTHERING. I wrote those poems because I was compelled by my urge to write.
My creative phenomenon is literary RAKSHASI and whenever it charged me I either wrote 30 to 40 small poems or 1 long poem in one sitting. 10 sittings per year is my creative speed and it is still mystery for me.It means I gave only 10 days to poetry and all other days nonpoetrical days.And yet people think that I am poetrical person.
PUBLISHED POEMS
The counting and classifying of poems is always a difficult task.Recently I did this job and found that I have written more than 4000 poems.I always thought that the number must be around 1000.
In marathi this number is crime because marathi critics find it difficult to read all those poems.Right now there are no readers for this genre and writing poetry has become thankless creative job. Nobody bothers about it and in return I also didn't bother about MARATHI NOBOTHERING. I wrote those poems because I was compelled by my urge to write.
My creative phenomenon is literary RAKSHASI and whenever it charged me I either wrote 30 to 40 small poems or 1 long poem in one sitting. 10 sittings per year is my creative speed and it is still mystery for me.It means I gave only 10 days to poetry and all other days nonpoetrical days.And yet people think that I am poetrical person.
PUBLISHED POEMS
DEATHLON :
323
EKA BHARTIY VIDHYARTHYACHE PRAYOG 022
K VHI
125
STREVAHINI 123
DECATHLON REAL 065
DECATHLON SURREAL 133
UNDER THE WORLD
092
DECATHLON : LOCAL 149
ATMACHARITRATLE KALPNIK KSHAN 3 027
ATMACHARITRATLE KALPNIK KSHAN 2MALLCH 005
DECATHLON :TRANSCEREAL
157
CHANNEL : DESTROYRY
012
-----------------------------------------------------------------------------------------------
TOTAL 1233
SHRIDHAR TILVE
Tuesday, February 28, 2012
Thursday, February 23, 2012
BIBLIOGRAPHY AS A WRITER
Shridhar Tilve: Shridhar Tilve as A WRITER,Director, Screen play writer & actor
DIRECTOR
DIRECTED 15 COMMERCIALS TILL DATE
NOW HE HAS WRITTEN AND DIRECTED HINDI FEATURE FILM
KABHI KAHA NA KISISE
WHICH IS IN POSTPRODUCTION STAGE.
BIBLIOGRAPHY : POETRY
1 EKA BHARTIYA VIDYARTHYACHE UDGAR (POPULAR PRAKASHAN 1991 92)
2 KA.VHI.(POPULAR PRAKASHAN)
3 CHANNEL: DESTROYERY(GRANTHALI)
4 STRIVAHINI(SHABDWELL PRAKASHAN)
5 CHANNEL: UNDER THE WORLD(SHABDWELL PRAKASHAN)
6 DECATHLON(SHABDWELL PRAKASHAN)
7 DECATHLON:REAL(NAVTA PRAKASHAN)
8 DECATHLON:SURREAL(NAVTA PRAKASHAN)
9 DECATHLON:TRANSCEREAL(NAVTA PRAKASHAN)
BIBLIOGRAPHY: NOVEL
1 A.DOW.HAW.KA.BA.NA.SU.NA.(SHABDWELL PRAKASHAN)
2 ATMACHARITRATLE KALPNIK KSHAN:TOUCHY ,TOUCHABLE ANI
UNTOUCHABLE(SHABDWELL PRAKASHAN)
BIBLIOGRAPHY: STORY AND CINEMA
1 AMERIKACHE ADHYAKSHA ALE TEVHACHI GOSHT (NAVTA PRAKASHAN)
(STORY COLLECTION)
2 MANWANTAR:JOSHI KI KAMBLE (CINEMA STORY ORIGINAL NAVTA PRA
KASHAN)
BIBLIOGRAPHY: CRITICISM
1 TEEKAHARAN:A CRITIQUE OF BHALCHNDRA NEMADE'S TEEKASWAYANWAR
(SHABDWELL PRAKASHAN)
2 CHAUTHI NAVTA(NAVTA PRAKASHAN)
DIRECTOR
DIRECTED 15 COMMERCIALS TILL DATE
NOW HE HAS WRITTEN AND DIRECTED HINDI FEATURE FILM
KABHI KAHA NA KISISE
WHICH IS IN POSTPRODUCTION STAGE.
BIBLIOGRAPHY : POETRY
1 EKA BHARTIYA VIDYARTHYACHE UDGAR (POPULAR PRAKASHAN 1991 92)
2 KA.VHI.(POPULAR PRAKASHAN)
3 CHANNEL: DESTROYERY(GRANTHALI)
4 STRIVAHINI(SHABDWELL PRAKASHAN)
5 CHANNEL: UNDER THE WORLD(SHABDWELL PRAKASHAN)
6 DECATHLON(SHABDWELL PRAKASHAN)
7 DECATHLON:REAL(NAVTA PRAKASHAN)
8 DECATHLON:SURREAL(NAVTA PRAKASHAN)
9 DECATHLON:TRANSCEREAL(NAVTA PRAKASHAN)
BIBLIOGRAPHY: NOVEL
1 A.DOW.HAW.KA.BA.NA.SU.NA.(SHABDWELL PRAKASHAN)
2 ATMACHARITRATLE KALPNIK KSHAN:TOUCHY ,TOUCHABLE ANI
UNTOUCHABLE(SHABDWELL PRAKASHAN)
BIBLIOGRAPHY: STORY AND CINEMA
1 AMERIKACHE ADHYAKSHA ALE TEVHACHI GOSHT (NAVTA PRAKASHAN)
(STORY COLLECTION)
2 MANWANTAR:JOSHI KI KAMBLE (CINEMA STORY ORIGINAL NAVTA PRA
KASHAN)
BIBLIOGRAPHY: CRITICISM
1 TEEKAHARAN:A CRITIQUE OF BHALCHNDRA NEMADE'S TEEKASWAYANWAR
(SHABDWELL PRAKASHAN)
2 CHAUTHI NAVTA(NAVTA PRAKASHAN)
Subscribe to:
Posts (Atom)






